display: inline-block;

Mar 16, 2011

प्रत्येक जाणीव व्यक्त करणाऱ्या.......


प्रत्येक जाणीव व्यक्त करणाऱ्या माध्यमालाही मर्यादा असतात ,आणि कधीकधी आकारापेक्षा "शब्द" हे आपल्याला त्या गोष्टीचे "ज्ञान  "लगेच करून देतात .
एका गोष्टीवर मांडलेला विचार नाहीसा होण्याची शक्यता नाही नाकारता येत पण मग ते "विचार" परिपक़्व होण्याचे चिन्ह मानावे "शेवट" नाही.

नेहमीच मनामध्ये

नेहमीच मनामध्ये चालू असणारी विचार प्रक्रिया हि "मूर्त" आणि "अमूर्त " (म्हणजे  माझ्यामते कधी कधी विषयाचे बाह्य सौंदर्य जाणवणारी तर कधी त्यामधील अनेक शक्यतांचा विचार दृष्याद्वारे करायला लावणारी ) असते .त्यावेळेस ते व्यक्त करतानाही आपापल्या "नैतिक आणि अनैतिक मर्यादेमध्ये राहून जाणीवांना दृश्यरूपात अभिव्यक्त करतानाच्या पद्धतीचा ,कालावधीचा  हि तितकाच विचार करणे महत्वाचे आहे .