display: inline-block;

Apr 28, 2011

" पाया "


 पाया जर का मजबूत मिळाला तर मग त्यानंतर ते कृत्रीमपणाने रचण्यात काही अर्थ नसतो.सुरु कराव 
रचले आपोआप जाते आपल्या जाणीवेने आणि आपल्यात असणाऱ्या सहजतेने ,
त्यामुळे माझ्यामते त्याची सहजता टिकून राहते आणि आपली एका अर्थाने कुठल्याही अहंभाव न उरता "वाढ" होते .

२४/०४/२०११