display: inline-block;

Oct 24, 2012

War is not people's Voice ,It's a system's Choice !

Oct 17, 2012

"सफर "

दो दायरो के बीच का फासला हे ये जिंदगी  ।
हमारे अपने अपने होने से रहे ।
भीड बढती ही  गयी ।
इन्ही दो दायरो में  भी कही अन्गीनात मोड आये ,
आते रहेंगे ।
ये सभी,एहसास हें  जिने का,मजा भी हे इन ,
दायरो के बीच फसे  रहने का ।
जुलम तो सिर्फ वक़्त करता है ।
उसे दवा भी ,
जिस्म तो वही ठिकाना है ।
जहा वो समाया रहता  है ।
...................................
............................
 आज वो छुट रही ही राहे,
जिन्हे  कदम कदम चाहा ,कूछ  नयी समा रही है ,

जुदा तो सब होना है ।
हमसे हमारी परछाई भी ।

.............................. अभिजित २०१२

Oct 12, 2012

आठवणींचे रांजण

मुंबईच्या धावपळीच्या कि धक्काधाक्कीच्या ते माहित नाही दिनांक १६ ओक्टोम्बर ला कसातरी मी एकदाचा पोहोचलो , माझ रिझर्वेषन   तिकीट बरोबर वैटींग लिस्ट वर १ वर येवून अडकल्च  ... पण पोहोचलो ....
गाडीतून पाय कुडाळ फलाटावर  वर पडताच  सर्व क्षीण नाहीसा झाला आणि डोळ्यासमोर सर्व काही शांत झाल
  ...

आता अचानक झालेल्या बदलांचे अनुभव घेणे हे काही जाणीवपूर्वक नसत ,पण ह्या जाणिवांच रुपांतर अखेर
अनुभवताच होत हे हि तितकच खर ,
आता हे अनुभव लिखित स्वरुपात येतात जेव्हा प्रकाशाला जास्त वेळ पाहिल्यावर कस थोडा  वेळ डोळ्यांसमोर अंधारी येते .तसा हा परतीचा प्रवास माझ्यासाठी....
 मस्तपैकी  गणपतीच्या पहिल्याच दिवशी सकाळी कोणाची उठवण्यासाठी हाक येण्या अगोदरच मोर आपल्या  कूजनाने मला उठवायचे .मग छानपैकी चहा घेवून बाहेर पायरीवर बसून गडबडीत असणारे फुलपाखरू  पाहून आपल्या त्या अवस्थेबद्दल  गर्वित व्हायचे  ;)  मग अचानक लक्ष गेल ते आमच्या माडांच्या झाडाखालून तुरुतुरु  पळणार मुंगूस .ते हि  माझ्याकडेच बघत होत ..
दुपारी मला त्या मुंगुसाच्या  सकाळी पाळण्याचे कारण हि भेटले जेव्हा मी आमच्या घराकडे येणाऱ्या छोट्या वाटेवर च अगदी मी खालून आता उचलीन कि काय इतक्या अंतरावर असणारा एक साप पहिला मस्तपैकी वादळाने आडव्या केलेल्या गवतावर पहुडला होता तो  कुठे काही गडबड नाही सर्व काही निसर्गात .
एकट्याचा  माझा  आवडता उद्योग तो म्हणजे धरणाच्या पायऱ्यावर बसून 'फिश पेडीक्युर" ते हि फक्त काही चुरमुरे किंवा शेव टाकताच ...:)
आमची सर्व छोटी मंडळी घरासमोरच बांधलेल्या मंदिरात दर सोमवारी शंकराची आरती करतात मी तिथे जातो कारण मोबाईल  फोने ची रेंज  हे तिथे मिळते म्हणूनही . :)
पण अचानक दुसऱ्या  दिवसापासून कोकणाने आपला खरा रुद्र अवतार दाखवायला सुरु केला तो नंतर अगदी गणपती च्या शेवटच्या दिवसात दिवसभर असणारा सूर्याचा लक्ख प्रकाश पण दुप्पार झाली कि जो की ढगांचा "गडगडाट  "सुरु व्हायचा ...घर अगदी मुळा पासून हादरवून टाकणारे आवाज ते त्यात मी वेड्यासारखा एकदा दारावर बसून आमच्या हलणाऱ्या माडां कडे पाहत बसलो होतो आणि विचार करत होतो कि जर ते माड घरावर पडले तर आपण घरच्यान्सकट  कसा पळ  काढायचा इतक्यातच ती वीजजजजज आमच्या अंगणात असणाऱ्या  लोखन्डीने पारई ने आपल्यावर घेतली  आणि त्याच वेळेला माझी ताई  जी मला सावध करायला आलेली तिने त्या विजेमुळे मी  टुणकन  मारलेली उडी पाहून हसायलाच लागली आणि त्यानंतर मीही  स्वतःच्या जिवंत असण्यावर ..